सातारा : डिसेंबर मध्ये सातार्यात नागरपालिकेसाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीपूर्वी मनोमिलनाचा भरपूर प्रयत्न झाला पण काही कारणांमुळे सातारा विकास आणि नगरविकास आघाडीने वेगळे वेगळे लढन्याचा निर्णय घेतला. दोन्हीकडे काही नगरसेवक आले काही गेले. या रणधुमाळित भाजप व् रासप युति तर मनसेने पण आपले दंड थोपटले आहेत.
उदयनाराजेनि स्वताच्या बळावर 40-0 अशी निवडणूक जिंकून दाखविन्याचा निर्धार केला आहे अन्यथा मी खासदारकिचा राजीनामा देईन असे सुतोवाच केले आहे.
विचारमाध्यम ब्रेकिंग न्यूज...
Saturday, October 29, 2016
उदयनराजेंचा यल्गार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment